काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. यावरून राज्य वाद सुरू झाला होता. अनेकांनी राहुल गांधींचा निषेध व्यक्त केला होता. अशात...
केरळ, तामीळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीये. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत...
भारतातील कमी होत असलेली वचक लक्षात घेऊन काँग्रेसने भारत जोडो यात्रेला प्रारंभ केला. सध्या भारत जोडोची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या तेलंगणात काँग्रेसची ही...
केंद्रातील मोदी सरकारच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात आणि चुकीच्या धोरणांविरोधात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू...