पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असणा-या राजाराम पुलाजवळ एमएनजीएल गॅस पाईपलाईनला अचानक आग लागली. दरम्यान ही घटना गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास घडली. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे...
• मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी होताच मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
ईडी आणि आयकर...
• इस्लामला या देशात काहीही धोका नाही. फक्त त्यांना आम्ही मोठे आहोत हा भाव सोडावा लागेल, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
• पाकिस्तान-भारत संबंध चांगले असते तर साखर खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागले नसते. कारण भारत सवलतीच्या दराने साखर आयात करत आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हालाखीची...
• नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक भेट दिली आहे. 19 जिल्ह्यातील 33 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी...
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद मुंबईच्या शिवडी कोर्टात सुरू आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका...
भारतातील कलाकृती ऑस्कर शर्यतीत उतरल्या आहेत. २०२३ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाचहून अधिक भारतीय चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.
जगभरातील ३०० हून अधिक चित्रपटांची यादी ऑस्करने जाहीर...
उद्धव गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.‘न्यायालयावर आमचा विश्वास...
भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. गौतम...
शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचा निर्णय आता 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कसा...
रविवारपासून राज्यातील बहुतांश भागांत थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीच्या वाढत्या प्रभावाने पुढील दोन दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहील, असा...
अनेक मोठ्या व्यक्तींचे आणि उद्योगपतींचे खाते असणा-या स्विस बॅंकेला इतिहासातला मोठा फटका बसला आहे. राॅयटर्स वृत्त संस्थेने याबाबतीत अधिक खुलासा केला आहे. गेल्या अनेक...
जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सीआरपीएफकडून ग्राम विकास समितीच्या अंतर्गत गावकऱ्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसात पुँछ आणि राजौरीमध्ये...
टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेलवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून सुरु होणा-या या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का...